टीम लय भारी
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी जबाब नोंदवला आहे. या हिंसाचाराला तत्कालीन राज्य सरकार म्हणजेच फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी आयोगासमोर सांगितलं आहे. Sharad Pawar on Bhima Koregaon violation
पोलिसांना हिंसेवर नियंत्रण करता आलं नाही हे अपयश होतं. राजकीय शक्तीचा अभावामुळे भीमा कोरोगाव हिंसाचार झाला होता. भाजप सरकारने वेळीच कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
सदर चौकशीती पवार यांना भिडे आणि एकबोटे यांना ओळखता का?असा प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार यांनी म्हटलं की, मी भिडे आणि एकबोटे यांना कधीही भेटलो नाही. त्यांच्या विषयी वर्तमानपत्रात वाचलं आहे. न्या. जे. एन. पटेल आयोगाकडून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू आहे.
हे सुद्धा वाचा:
देशाला राजकीयदृष्ट्या स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ते बाबासाहेबांनी : शरद पवार
प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या…
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय.…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाविकासआघाडी सरकारवर खळबळजनक…
महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नुकतीच पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व…
कांदा (Onion) निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी…
सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी व अवमानकारक उल्लेख करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी…