राजकीय

ठाकरे सरकारच्या निर्णयावर संभाजी छत्रपतींची भूमिका स्पष्ट

टीम लय भारी

नांदेड:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने गडकिल्ला म्हणून ओळखली जातील. छत्रपती शिवाजी महाराज  त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचे जतन व्हावे आणि किल्ल्याला नाव द्यावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.( Thackeray’s decision is clear Sambhaji Chhatrapati’s role)

खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांचे मत नोंदवले आहे. मंत्र्यांच्या बंगल्याला गडकोट किल्ले असे नामकरण करण्यात गैर काही नाही, पण किल्ल्याला नावाप्रमाणेच योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे.

असे खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. ते नांदेडमध्ये बोलत होते. खासदार संभाजी छत्रपती नांदेडमध्ये समर्थक जिमच्या उद्घाटनानिमित्त आले असता त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर भाष्य केले.

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्र्यांना खंडणी बहाद्दरांनीच लावला चुना

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

Maharashtra CM Uddhav Thackeray launches BMC’s WhatsApp chatbot for various services

खासदार संभाजी छत्रपती नांदेडमध्ये एका जिमच्या उद्घाटन निमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. मंत्र्यांच्या बंगल्याला गड किल्ला असे नाव देण्यात गैर काहीच नाही पण तिथे गडाचे नाव ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार संभाजी छत्रपती एका जीमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकोट किल्ल्याचे नाव दिल्याप्रकरणी त्यांनी आपली भूमिका टीव्ही 9 मराठीजवळ व्यक्त केलीय. मंत्र्याच्या बंगल्याला गड किल्ल्याचे नाव देण्यात गैर काही नाही पण किल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक तिथे असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

Pratikesh Patil

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

5 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

7 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

7 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

8 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

9 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

10 hours ago