या पत्रातून पडळकर यांनी छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार व संजय राठोड या नेत्यांवर निशाणा साधला आहे. या ‘दिग्गज’ नेत्यांचा समावेश असलेली एक समिती गेल्या वर्षी ‘महाविकास आघाडी सरकार’ने स्थापन केली होती. ओबीसींच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी ही समिती नेमली होती. पण ही समिती अदृश्य झाल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.
समितीचा शोध घेण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रार करू. कार्यतत्पर असलेले पोलिसही लगेच कारवाई करतील, अशा शब्दांत पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा
OBC reservation in Maharashtra: Collect data soon, state tells panel
पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे की, ही अदृश्य व हरवलेली उपसमिती नेमकी कुठे आहे . हे शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नव्याने टास्क फोर्सची स्थापना कराल का अशी असा प्रश्न केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…