अर्थमंत्री सीतारामन यांनी पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत रेल्वे तयार केल्या जाणार असल्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात रेल्वेला मोठी भेट देण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा
अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार देशाच्या आर्थिक विकासाचे अर्थसंकल्प
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पुढील 3 वर्षांत 400 नवीन वंदे भारत गाड्या चांगल्या क्षमतेने चालवल्या जातील. पुढील 3 वर्षांमध्ये, 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील आणि मेट्रो प्रणाली तयार करण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब केला जाईल.
लोकसभेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाले की या समांतर मार्गावर पुढे जाताना आम्ही पुढील चार प्राधान्यक्रम ठेवत आहोत – PM गति शक्ती, सर्वसमावेशक विकास, उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, सूर्योदयाच्या संधी, ऊर्जा संक्रमण आणि हवामान. गुंतवणूकीची क्रिया आणि वित्तपुरवठा यांचा त्यात सामावेश होतो
नाशिक लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर (Vijay Karanjkar) हे शिवसेना शिंदे…
लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…
महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…
घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…
गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…