राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आले आहे.
यावर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजले, आरोप प्रत्यारोप झाले,प्रचंड गदारोळात सरकार अधिवेशन कसेबसे पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. सकाळी अधिवेशन सुरू होताच जयंत पाटील यांनी भाजप शिंदे सरकारला घेण्यासाठी सज्ज झाले सरकारला निर्लज्ज सरकार म्हणून संबोधले तसेच इमारतीच्या प्रवेशद्वारावर जयंत पाटील यांनी हे सरकार सर्वसामान्यांचे नसून घोटाळेबाज सरकार आहे. या निर्लजचे सरकारचां जाहीर निषेध असे बोलून जयंत पाटील यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन काळापुरते जयंत पाटील यांचे निलंबन केले.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…