31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओराहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील प्रचारसभेतील प्रियांका गांधी(Priyanka Gandhi) यांचं. अमेठीतून किशोरीलाल शर्मा आणि रायबरेलीतून राहुल गांधींसाठी(Rahul Gandhi) प्रियांका गांधी या आता मैदानात उतरलेल्या आहेत(Why did Rahul Gandhi choose Rae Bareli). अमेठीच्या जागेवरून गांधी घरातून कोण उभे राहणार यावर चर्चेला विराम लागला असला तरी प्रियांका गांधीच्या नावाची बरीच चर्चा आधी सुरू होती. पण घराणेशाहीला अधोरेखीत करत भाजप कॉंग्रसेवर(Congress) टिका करू शकेल म्हणूनच कि काय केवळ एकच उमेद्वार गांधी कुटुंबातून पुढे केला गेला. त्यातही राहूल गांधी हे अमेठीतून उभे राहतील असं वाटत असतानाच भाजपने(BJP) त्यांचे उमेद्वार जाहीर केल्यानंतरच क़ॉंग्रेसकडून राहुल गांधींची उमेद्वारी रायबरेलीतून जाहीर करण्यात आली. तर रायबरेलीच का….

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी