मालाड: बीएमसीने आखली रस्ता रहदारी कमी करण्याची योजना
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालाडमधील गर्दी कमी करण्यासाठी, वाहनांच्या हालचालींमध्ये सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी एक संपूर्ण गर्दी कमी करण्याची योजना तयार केली आहे. पश्चिम उपनगरातील पी नॉर्थ...
कर्जमाफी योजना असूनही महाराष्ट्रात २०२२ मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
महाराष्ट्र राज्याने सर्वात मोठी कर्जमाफी योजना जाहीर करूनही आणि कृषी संकटाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त...
म्हाडामार्फत एनटीसी मिलवरील ११ चाळींचा होणार पुनर्विकास
मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या ११ चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर खुला झाला आहे. चाळींच्या पुनर्विकासाची योजना राज्य सरकारने सादर करावी,...
नात्याला काळिमा : नराधम आईनेच पोटच्या मुलींना फेकले देहविक्रीच्या जाळ्यात
माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात उघडकीस आली आहे. नराधम आईनेच पोटच्या मुलींना देहविक्रीच्या जाळ्यात फेकल्याची ही संतापजनक घटना आहे. विद्यार्थी...