25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeसंपादकीय

संपादकीय

Azadi ka Amrit Mahotsav : भाजपच्या दृष्टीने देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मग अमृतमहोत्सवाची इव्हेन्टबाजी कशाला?

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येऊन ठेपलेला असताना सध्या “हर घर तिरंगा” चा प्रचार होताना दिसत आहे. ज्यांच्या संघाला स्वतंत्र्य भारताने स्वीकारलेला तिरंगा...

Ganpatrao Deshmukh : विधानसभेचे विद्यापीठ !

गणपतराव देशमुख यांची म्हणजेच महाराष्ट्राच्या आबासाहेबांची ती 1972 ची निवडणूक होती. काकासाहेब साळुंखे त्यांचे प्रतिस्पर्धी होते आणि सांगोला तहसिलदार कचेरीसमोर शेतकरी धाय मोकलून रडत...

Mahadev Jankar : महादेव जानकरांचा इमानी बाणा

महादेव जानकर ( Mahadev Jankar) हे बहुजन नेते म्हणून ओळखले जातात. ते माजी मंत्री व एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण तरीही त्यांचे पाय जमिनीवर...

Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्यद‍िनाची तारीख 15 ऑगस्ट ठरवण्याचे कारण

भारतात यंदाच्या वर्षी 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षी हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे...

Phulandevi : चंबळच्या खोऱ्यातील फुलनदेवी “खासदार” कशी बनली ?

चंबळची डाकू राणी म्हणजे "फुलनदेवी". फुलनदेवी वयाच्या ३३ वर्षी खासदार बनल्या. त्यांचा खासदार बनण्यापर्यंतचा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे. केवळ ३८ वर्षांच्या आयुष्यात फुलनदेवींनी...

मुंबईला श्रीमंत करणारा मराठी माणूस

टीम लय भारी लेखिका : रुपाली केळस्कर मुंबईला श्रीमंत करणार माणूस म्हणजे नाना ऊर्फ जगन्नाथ शंकर शेठ त्यांची आज पुण्यतिथी आहे. ३१ जुलै १८६५ मध्ये त्यांना...

विद्यमान संकटातूनच उद्धव ठाकरे शिवसेनेला मजबूत करतील

टीम लय भारी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पलायन केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे चित्र दिसत आहे. परंतु शिंदे यांचे हे बंड केवळ एक बुडबुडा...

राजकारणाचे तीन तेरा, जनता देखती सिर्फ मेरा

लेखन: रुपाली केळस्कर सरकार कोणाचेही असो, जनतेला हव्या असतात. त्या मुलभूत सुविधा. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागल्या तरी सामान्य जनतेला सुखाची झोप येते. कित्येक...

11 जुलै…एक शोकांतिका !!

लेखक : बंधुराज लोणे 11 जुलै 1997 ची सकाळ... मी रात्रपाळी करून घरी पोहोचलो होतो. मला फोन आला की रमाबाई आंबेडकर नगरला गोळीबार झालाय. मी...

बाळासाहेब थोरात म्हणजे लोभस राजहंस, अधिकाऱ्याने व्यक्त केल्या भावना

टीम लय भारी ‘महाविकास आघाडी सरकार’ पायउतार झाले. त्यामुळे सर्व मंत्र्यांनी निरोप घेतले आहेत. मावळते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सोमवारी अधिकाऱ्यांसोबत निरोपाची बैठक घेतली...