27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र

महाराष्ट्र

सरकारच्या जुनाट निकषांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेना : डॉ. प्रमोद गावडे

अक्षय दडस : लय भारी न्यूज नेटवर्क सातारा : यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकरी वर्गाचे हाती आलेल्या  फळबागांसहित...

शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रण

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपकडे सत्तास्थापन करण्याइतपत संख्याबळ नसल्यामुळे भाजपने सत्तास्थापन करण्यास नकार दिला, त्यानंतर राज्यपालांनी संख्याबळात दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापन...

छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेंची रिपाईतून हकालपट्टी

लय भारी न्यूज नेटवर्क  मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची रिपाईतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई रिपाईचे अध्यक्ष...

भाजपा सत्तास्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील

लय भारी न्यूज नेटवर्क  मुंबई : महायुतीला जनतेनं बहुमत दिलं होतं. परंतु शिवसेनासोबत येणार नसल्यामुळे आम्ही सत्तास्थापन करणार नाही. शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केला. आम्ही राज्यपालांकडे...

भाजप सत्तास्थापनेचा आज करणार फैसला

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबर सोमवारपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं...

भाजपने संधीचा लाभ घ्यावा : शिवसेना

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप मोठा पक्ष ठरल्यानंतर स्वतःहून सत्तास्थापनेचा दावा करणं ही या देशाच्या राजकारणाची परंपरा आहे. मात्र,भाजपने विलंब केला. राज्यपालांनी निमंत्रण...

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : समुद्रात मुशाफिरी करणाऱ्या जहाजावर पर्यटनाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. हाच आनंद देण्यासाठी जागतिक पातळीवर नावाजलेल्या क्रोस्टा क्रुझेस...

राज्यपालांनी भाजपच्या बहुमताची खात्री करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला निमंत्रण धाडण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. पण भाजपकडे बहुमत आहे का, याची खातरजमा राज्यपालांनी करायला...

Breaking : भाजपाला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप व शिवसेनेमधील सत्तासंघर्षाचा घोळ सुरू असतानाच आता आणखी महत्वाची घडामोड घडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता...

अयोध्येचा निकाल कोणाचा विजय किंवा पराजय नाही : देवेंद्र फडणवीस

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका...