टीम लय भारी
मुंबई: शालेय शिक्षणात भगवद्गीता व संत साहित्यांचा समावेश करावा अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुशार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र ही मागणी मान्य करता येणार नाही, असे वर्षां गायकवाड यांनी म्हटले आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही धर्माचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता येणार नाही. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण झाले पाहिजे असंही त्यांनी म्हटले आहे.
गुजरात सरकारने शाळांमध्ये यंदाच्या शालेय सत्र २०२२-२३ पासून श्रीमद भगवद् गीताचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. आपल्या शेजारच्या राज्यात शाळांमध्ये धर्मिक शिक्षण दिले जाणार आहे. मग आपल्या राज्यातही असे शिक्षण का नाही? असा सवाल भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुशार भोसले केला आहे.
मात्र या मागणीवर शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्यात यावा ही भाजपची गायकवाड यांनी फेटाळून लावली. या अशा मागण्यामुळे केवळ राजकारण होतं अशीही टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…
मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही. म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका.…
‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…
नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र…