अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू असलेल्या कायदेशीर सुनावणीच्या अनुषंगाने ठाकरे सरकारने ही समिती नियुक्ती केली होती.
अजित पवारांनी ‘या’ कारणासाठी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर केली नियुक्ती
शरद पवारांच्या बंगल्यावर ‘कराड’वरून आला कोरोना
VIDEO : मंत्री जयंत पाटलांनी हातात लाऊडस्पीकर घेतला, अन् तळागाळात फिरून लोकांना सतर्क केले
राजेश टोपे म्हणतात, आरोग्य यंत्रणा आंतरराष्ट्रीय व कार्पोरेट दर्जाची करणार
परंतु विनायक मेटे यांनी, तसेच भाजपच्या नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात जोरदार तोफा डागायला सुरूवात केली होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची प्रभावी बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडत असल्याचा आरोप करीत अशोक चव्हाण यांना उपसमितीमधून हटवावे अशी मागणी मेटे यांनी केली होती.
मेटे अपप्रचार करीत आहेत. हे भाजपचे षडयंत्र आहे, असा पलटवार अशोक चव्हाण यांनी केला होता.
भाजपच्या मागणीकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केलेच, पण अशोक चव्हाण यांच्यावरील जबाबदारी सुद्धा वाढविली. मराठा समाजाकडून येणाऱ्या सगळ्या मागण्यांची जबाबदारीही अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे ( Uddhav Thackeray ignored to BJP ). ठाकरे यांचा हा निर्णय भाजपसाठी चपराक, तर अशोक चव्हाणांवर टाकलेला विश्वास असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…