महाराष्ट्र

विलासराव देशमुखांचा ठाम विश्वास, कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही

टीम लय भारी 

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) साहेब यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी विलासराव देशमुखची जुनी भाषणे शेअर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. पहा हा व्हायरल व्हिडीओ… Vilasrao Deshmukh old video


२८ डिसेंबर १८८५ रोजी, काँग्रेसची स्थापना झाली. पंडित नेहरु हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होय. त्यानंतर लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारताने मोठी प्रगती केली. राजीव गांधींनी देशात संगणक क्रांती व दूरसंचार क्रांती आणली. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान विकसीत करून देशाच्या विकासाला गती आणली. या देशाच्या जडण-घडणीत कॉंग्रेसचे मोठे योगदान आहे.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मोठं अपयश आले. अनेकांना वाटतं आहे की कॉंग्रेस आता संपली मात्र विलासराव देशमुख यांनी आपल्या जुन्या व्हिडीओत कॉंग्रेस ही जनसामान्यांची चळवळ आहे असं म्हटलं आहे. विलासराव देशमुखांचा ठाम विश्वास होता की कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही. जे लोक कॉंग्रेस संपवण्याची भाषा करतात ते संपतील पण कॉंग्रेस नाही.

स्व विलासराव (Vilasrao Deshmukh) यांनी आपल्या भाषणात असं म्हणतात की,काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे.काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही यांच्या या विधानाची सहज आठवण झाली. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या वल्गना केल्या. मात्र हे सोप्प काम नाही.

हे सुद्धा वाचा: 

ईडीचा छापा पडताच ‘सूडबुद्धीची कारवाई’चा गजर सुरू : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

‘Kiske Achhe Din Aaye?’: Congress’ 8 Questions On PM Modi’s 8 Years In Power

Shweta Chande

Recent Posts

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

1 hour ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

2 hours ago

महाराष्ट्रात मराठी माणसालाच No Welcome

जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच…

3 hours ago

‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’: शांतीगिरी महाराज

नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj)…

3 hours ago

ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा, २२२ खातेदारांच्या लॉकरमधून ५ कोटींचे दागिने लंपास

नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे…

4 hours ago

तापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…

4 hours ago