33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबई

मुंबई

काँग्रेस आमचा दुश्मन नाही : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : काँग्रेससोबत आमचे राजकीय मतभेद आहेत. तो आमचा दुश्मन नाही. भाजपसोबत सुद्धा आमचे मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेस स्थिर सरकार देण्याबाबत...

‘शिवसेनेने पाठिंबा दिला तर काँग्रेस सत्ता स्थापनेचा विचार करेल’

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपने सरकार स्थापन केले तर ते बहुमताअभावी पडेल. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण येऊ शकते. परंतु...

‘भाजपचे सरकार शिवसेनेने पाडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकार देणार’

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिले आहे. परंतु संख्याबळाअभावी भाजप सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकले नाही, तर...

अयोध्येच्या न्यायासाठी न्यायदेवतेला साष्टांग दंडवत : उध्दव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयाच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण...

मुंबईत अयोध्या प्रकरणी जमावबंदी लागू

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज, शनिवार सकाळी ११...

फडणवीसांची पत्रकार परिषद शरद पवार व संजय राऊत यांनी एकत्र पाहिली

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  सत्ता स्थापनेवरून शिवसेना व भाजपमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यासाठी संजय राऊत यांना जबाबदार धरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार राज्यपालांकडून हात हलवत परत का आले ? : संजय राऊत यांची कोपरखळी

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार वारंवार सांगत आहेत की, जनतेने महायुतीला कौल दिला आहे. मग ते राज्यपालांकडून हात हलवत...

राज्यपालांसोबत चर्चा, आता पुढील निर्णय आम्ही घेऊ : चंद्रकांत पाटील

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांसोबत आम्ही चर्चा केली आहे. सरकार स्थापन करण्यास उशीर होत आहे. त्या अनुषंगाने घटनात्मक तरतुदींबाबत राज्यपालांसोबत...

मला युती तोडायची नाही, भाजपनेच निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  स्वाभिमानातून आपला पक्ष निर्माण झाला आहे. मी मुद्दाम भाजपाची कोंडी करीत नाही. ठरल्यापेक्षा मला एक कण सुद्धा जास्त नको...

शिवसेनेची बैठक संपली, 50 : 50 सूत्रावर शिवसेना ठाम

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे ठरले होते, त्यानुसारच सत्तेचे समसमान वाटप व्हायला हवे या मागणीवर ठाम राहण्याचा निर्णय शिवसेनेच्या आमदारांच्या...