व्हिडीओ

VIDEO : मोदींच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहून अरविंद सावंत संतापले

आज मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शिंदे गट- भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात विकासकामांच्या श्रेय घेण्यावरून कलगी तुरा रंगलेला आहे. त्यातच आता निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षांचे खासदार आणि आमदारांची नावे नसल्याने मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आलेल्या अधिकाऱ्यांना खासदार अरविंद सावंत यांनी झापले आहे.
मोदींच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. विविध विकासकामांचं उद्घाटनासाठी आलेल्या मोदींची बीकेसीमध्ये सभा आहे. मात्र या कार्यक्रमावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या खासदारांची नावे आहेत. मात्र, खासदार अरविंद सावंत यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे विरोधकांकडून असलेल्या नाराजीचे सुर आता उमटायला सुरु झाले आहेत .

हे सुद्धा पहा : ‘पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला’, काँग्रेस नेत्याचे खोचक वक्तव्य

Arvind Sawant : ‘यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं…’, अरविंद सावंताचा कडवा सवाल

मोदी सरकारने महाराष्ट्राबद्दलच्या प्रयत्नातून आणखी एक संस्था दिल्लीला हलवली! : सचिन सावंत

 

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago