क्राईम

केवायसी फ्रॉड पासून सावध रहा; सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फोन करुन त्यांना केवायसी बाबत चौकशी केली जात आहे. तसेच नसल्याने तुमचे बँक खाते बंद करण्यात येत आहे, असे एसएमएस पाठवले जात आहेत. केवायसीच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक सुरु आहे. या पार्श्वभूमिवर मुंबई पलिसांनी केवायसी फ्रॅाडबाबात सावध राहण्याचे आवाहन केले आहे. (Beware of KYC Fraud; Cyber police appeal to citizens)

सायबर गुन्हेगार नागरिकांना फोन करुन तुम्हाला तुमचे खाते सुरु ठेवायच असल्यास खाली दिलेल्या लिंकवर माहिती द्या असे सांगितात. नागरिक खात बंद होऊ नये म्हणून सायबर गुन्हेगारांना पाठवलेल्या लिंक वर माहिती भरतात. तस केल्यावर नागरिकांच्या बँकेची सर्व माहिती गुन्हेगार घेतात आणि मत त्यांच्या बॅँक खात्यातून रक्कम ढापतात. गेल्या दिवसांत अशा फ्रॉ़डचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे, नागरिकांना बँकेत काही काम असल्यास त्यांनी स्वत: बँकेत जाऊन ते कराव, असs आवाहन सायबर विभगाचे पोलीस उपायुकत डॉ. बाळसिंग राजपुत यांनी केल आहे.

हे सुद्धा वाचा 

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू

शरद पवार म्हणाले, देशात बदलाचे वातावरण निर्माण होतयं

संदीप देशपांडे हल्ला प्रकरण : महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षाला अटक

या गोष्टींकडे लक्ष द्या

अनोळखी नंबरवरुन आलेल्या लिंकला प्रतिसाद देवू नका. 

बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

केवायसी बँकेत जाउन पूर्ण करा. 

केवायसी अपडेट संबधी येणाऱ्या एसएमसचा प्रतिसाद देवू नका. 

कार्ड तपशिल, पिन नंबर, ओटीपी, पासवर्ड बँकेचे अधिकारी कधी मागत नाहीत.

सार्वजनिक वायरलेस वापरायचे टाळा. 

लिंकवर क्लिक करम्यापूर्वी विचार करा, अस आवाहन करण्यात आल आहे. 

प्रदीप माळी

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

5 hours ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

6 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

6 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

7 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

16 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

16 hours ago