चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रीय लोक गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परतल्याबद्दल काही लोक गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. गुढी लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. रब्बी पीक काढणीनंतर पुन्हा पेरणी झाल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात. (Gudipadwa)
हिंदू सणात विशेष महत्व असणाऱ्या गुढी पाढव्याच्या दिवशी ही काम न विसरता करा. यामुळे भविष्यात तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि धनलाभ होऊ शकतो.
गुढीची पूजा
या दिवशी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. एका उंच बांबूवर चांदी, तांबे किंवा पितळाचा उलटा कलश ठेवला जातो. ज्यामध्ये सुंदर साडीने सजवली जाते. गुढी कडुलिंबाची पाने, आंब्याचे देठ आणि लाल फुलांनी सजवली जाते. गुढी उंच ठिकाणी ठेवली जाते, जेणेकरून ती दूरवरून दिसते. अनेक जण घराच्या मुख्य दरवाजावर किंवा खिडक्यांवर लावतात.
हे सुद्धा वाचा :
हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व; जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणे
अंनिस अंधश्रद्धा नाही तर हिंदूधर्म मिटवण्याच्या मागे; प्रदीप नाईकांचा खळबळजनक आरोप
40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!
साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व्हिस रिव्हॉल्वर पोलीस ठाण्यात जमा न करता घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस नाईक…
तीनजागतिक विश्व विक्रमांची नोंद- १३तासाहुन अधिक काळ सादरीकरण,आर्ट असोसिएटसचा पुढाकार नाशिक कुठल्याही एका शास्त्रीय नृत्यापुरते…
उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी (M…
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. तर…
ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या,…
अनेकदा सामान्य माणूस कर नियोजन, करभरणा, कर बचत, लेखापरीक्षण, बदलते कायदे यांच्यापासून लांब राहणे पसंत…