35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबई

मुंबई

Konkan MHADA Lottery : 5311 कोकणवासियांना मिळालं हक्काचं घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

कोकणवासियांसाठी म्हाडाचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “या सरकारचे ध्येय आहे, की देशातील प्रत्येकाला हक्काचे स्वत:चे घर...

बैलगाडी शर्यतीतील ‘गोल्डन मॅन’ म्हणजे पंढरीशेठ, जाणून घ्या त्यांच्याविषयी ‘या’ खास गोष्टी

बैलगाडी शर्यतची आजही ग्रामीण भागात मोठी क्रेझ आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, बैलगाडी शर्यतीला ही ओळख मिळवून देण्यात सर्वात मोठा वाटा हा पंढरीशेठ...

मविआच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात:रमेश चेन्नीथला.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही...

तरुण शेतक-याला गोळ्या घालून ठार करणा-या निर्दयी, शेतकरी विरोधी मोदी सरकारचा धिक्कार: नाना पटोले

लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची तयारी झाली असून मित्रपक्षांबरोबरचे जागा वाटप, संघटनेची तयारी, प्रचारातील मुद्दे यांवर राज्य निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीची...

राज्यातील तरुणांना धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन बदबाद करण्याचे महायुतीचे सरकारचे पाप: नाना पटोले

पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत...

मराठा समाजाची भाजपकडून पुन्हा एकदा फसवणूक : नाना पटोले

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष...

भाजपकडे नेतृत्व नसल्याने आयारामाना उमेदवारी : नाना पटोले

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार...

अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्या ; मंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र.४९ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे...

पालघरच्या रचनात्मक विकासासाठी महाराष्ट्र चेंबर कटिबद्ध – ललित गांधी

देशाची औद्योगीक व आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालघर जिल्हा हा निसर्ग संपत्तीने नटलेला आणि तारापूरसारख्या औद्योगिक वसाहतीने काहीसा गजबजलेला असा आहे....

मुंबई विद्यापीठाने देशात १० सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवावे : राज्यपाल रमेश बैस

मुंबई विद्यापीठाला अतिशय समृद्ध शैक्षणिक वारसा लाभला असून महात्मा गांधी, न्या महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, डॉ होमी भाभा, डॉ बाबासाहेब आंबेडकर...