टीम लय भारी
मुंबई : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारावर महाविकास आघाडी सरकारने संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदचा इशारा दिला आहे. दि. ११ ऑक्टोबर पासून राज्य बंद आंदोलन करणार आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे (Mahavikas Aghadi angry over Lakhimpur Kher violence case).
या आधी ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘राज्यात जेल भरो’ आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधीं यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याप्रकरणी त्यांनी हा इशारा दिला आहे.
जनतेला मदत करा, याच माझ्यासाठी शुभेच्छा : राज ठाकरे
मंत्रालयासमोर एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा केला प्रयत्न
‘Maha Vikas Aghadi’ (NCP-Congress-Shiv Sena alliance) calls for a statewide bandh on October 11 against the Lakhimpur Kheri violence incident: Maharashtra Minister and NCP leader Jayant Patil
(File pic) pic.twitter.com/e1RGziNHem
— ANI (@ANI) October 6, 2021
लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात ९ व्यक्ती मृत पावल्या आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृत पावलेल्या व्यक्तीत ४ व्यक्ती या शेतकरी आहेत. या प्रकरणावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसला या संकटातून बाहेर पडण्यासाठी संजय राऊतांनी दिला सल्ला