टीम लय भारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले. अशी आणखी मते बाद व्हावीत, अशा शब्दांत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केली आहे.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसला पराभव दिसू लागला. त्यामुळे काँग्रेसने आमच्या दोन मतांवर आक्षेप घेतला. पण निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळून लावला आहे. काँग्रेस तोंडावर आपटले आहे. तोंडावर आपटले तरी पुन्हा तोंड घेवून लोकांमध्ये जायचे ही काँग्रेसची संस्कृती असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी हाणला. विजयी करण्यासाठीच आम्ही पाच जणांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला कुणीकुणी मतदान केले हे सांगणार नाही. कारण मी तितका राजकीय निरक्षर नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
रवी राणांचे तुणतुणे सुरूच, ‘हाती कथलाचा वाळा, अन् मला सोनूबाई म्हणा’
भांडण महाविकास आघाडी आणि भाजपचे; पण नासाडी टरबुजांची
VidhanParishad Eection 2022 : राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खिंडीत गाठले
जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…
उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…
शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…
शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…