टीम लय भारी
मुंबई : भाजपचे नेते असंवेदनशील आहेत. दोन आमदार आजारी असताना त्यांना दोन – दोन वेळा मतदानासाठी बोलवतात. भाजपची ही एक पद्धत आहे, अशी खोचक टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ होते. पण आमच्याकडून थोडी चूक झाली होती. आता विधानपरिषद निवडणुकीत मात्र ही चूक आम्ही सुधारली आहे. आमचे सगळे उमेदवार निवडून येणार आहेत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
आता आम्ही काळजी घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. काँग्रेस व सहकारी पक्षांनी समन्वय साधला. हा विजय महाविकास आघाडीचा आहे, असेही थोरात म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
‘रामराजेंचे एक मत बाद झाले याचा आनंद’
भांडण महाविकास आघाडी आणि भाजपचे; पण नासाडी टरबुजांची
रवी राणांचे तुणतुणे सुरूच, ‘हाती कथलाचा वाळा, अन् मला सोनूबाई म्हणा’
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…
सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…
इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…
मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…
गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…
एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…