28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeसंपादकीय

संपादकीय

‘लज्जा’ कादंबरीमुळे बांगला देशातून तस्लिमा नसरीन यांना का केले हद्दपार, जाणून घ्या

प्राची ओले : टीम लय भारी  तस्लिमा नसरीन ह्या एक बंगाली डॉक्टर व लेखिका आहेत. लेखिका म्हणून इ. स. १९८० च्या दशकात त्यांची साहित्यिक कारकीर्द...

बा नारायणा…

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळातील अटक झालेले पहिले मंत्री म्हणून नारायण राणे यांचे नाव आज कोरले गेले. मंत्री पदाची शपथ...

‘या’ रागामुळे राजगुरुनीं सोडले घर आणि स्वातंत्र्य लढयात झाले सहभागी

प्राची ओले: टीम लय भारी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या राजगुरू(Rajguru)यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे आहे. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908...

नरेंद्र मोदींचे राजकारणातले संकटमोचक मित्र अरुण जेटली

प्राची ओले : टीम लय भारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यातील मैत्री 4 दशकांहून अधिक जुनी होती. हे बंधन केवळ राजकीय...

जाणून घ्या भारताच्या ‘जलपरीचा’ इतिहास

धनश्री धुरी : टीम लय भारी आजवर महिलांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताच्या जलतरणपटू आरती साहा यांनी देखील स्विमिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी केली...

जागतिक वडापाव दिन : जाणून घ्या कसा तयार झाला पहिला वडापाव

रसिका जाधव : टिम लय भारी वडापावचा शोध सर्वात प्रथम मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. आजपासून ५५ वर्षाअगोदार १९६६ मध्ये वडापावचा...

राखी केवळ भावालाच नव्हे तर, पतीलाही बांधली जाऊ शकते; इतिहासात आहेत आख्यायिका !

  मृगा वर्तक : टीम लय भारी बंधनं कुणाला हवी असतात? बंधनं, शृंखला हे सारं झुगारून देण्यासाठी, तोडून टाकण्यासाठीच असतं. बंधनं लादल्याने मनं संयमित होतात. आणि...

नारळी पौर्णिमेचे कोळी बांधवांसाठी असणारे महत्त्व

टीम लय भारी नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा खास सण असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्याचा कोप होऊ नये म्हणून त्याला शांत करण्यासठी कोळी बांधव...

‘बळीराजा’चा सन्मान करणारा सण, ‘ओणम’

धनश्री धुरी : टीम लय भारी दक्षिण भारतातील केरळमध्ये दरवर्षी ओणम सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी...

हर्षवर्धन पाटील : ‘भाजप’चा कोप झालेला नेता

टीम लय भारी मुंबई : राजकारणामध्ये प्रत्येक नेता हा महत्वकांक्षी व संधीसाधू असतोच. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा संधीसाधूंची यादी केली तर, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील...