32 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeराजकीयनारायण राणेंमुळे खंडीत झालेली जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून सुरू होणार

नारायण राणेंमुळे खंडीत झालेली जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून सुरू होणार

टीम लय भारी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांवर केलेल्या गैर वक्तव्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे नारायण राणेंनी सुरू केलेली भाजपाची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. आता ती पुन्हा सुरू होणार आहे (Jan Ashirwad Yatra will resume from Friday).

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून पुन्हा सुरू होणार असे सांगितले आहे. नारायण राणेंना सूडबुद्धीने अटक करून महाविकास आघाडीने जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मंत्रालयात आणखी 25 अधिकाऱ्यांना पदोन्नती, शंभरजण पदोन्नतीच्या वाटेवर

सुडाणे कारवाई करायला आमच्या हातात सीबीआय किंवा इडी नाही – संजय राऊत

Jan Ashirwad Yatra will resume from Friday
जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून पुन्हा सुरू होणार

तसेच राणेंच्या पाठीमागे कोकणवासी खंबीरपणे उभे राहतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील असे ही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे (The people of Konkan will stand firmly behind Rane and bless us).

मंत्रालयात आणखी 25 अधिकाऱ्यांना पदोन्नती, शंभरजण पदोन्नतीच्या वाटेवर

Narayan Rane arrest | Court decision akin to slap on face of government, says Maharashtra BJP chief Chandrakant Patil

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी