‘कोरोना’ आपत्ती काळात राज्याचे अर्थचक्र ठप्प झाले. उद्योग बंद पडले. पण गेल्या दीडेक महिन्यात राज्याच्या विभागाने उद्योग सुरू करण्याबाबत दमदार पाऊले उचलली ( Mahavikas Aghadi government has taken constructive decision for Industry sector ). त्याचा मोठा परिणाम राज्यात दिसत आहे. याबाबतची सविस्तर माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ‘लय भारी’ला दिली.