34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO : राज्याचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ठाकरे सरकारचे धडाकेबाज निर्णय : उद्योग...

VIDEO : राज्याचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ठाकरे सरकारचे धडाकेबाज निर्णय : उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी ‘लय भारी’ला दिली Exclusive माहिती

‘कोरोना’ आपत्ती काळात राज्याचे अर्थचक्र ठप्प झाले. उद्योग बंद पडले. पण गेल्या दीडेक महिन्यात राज्याच्या विभागाने उद्योग सुरू करण्याबाबत दमदार पाऊले उचलली ( Mahavikas Aghadi government has taken constructive decision for Industry sector ). त्याचा मोठा परिणाम राज्यात दिसत आहे. याबाबतची सविस्तर माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ‘लय भारी’ला दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी