33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालय

मंत्रालय

मंत्र्यांना प्यारा झाला व्हॉट्सअप, नव्या माध्यमातून जनतेशी संवाद

काळानुसार संवादाची साधने बदलत जातात. आताचा जमाना हा माहिती आणि तंत्राचा आहे. या माध्यमांचा वापर आता सरसकट सगळेच करत आहेत. यात आता आपल्या राज्याचे...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी, शिंदे सरकारचा निर्णय

मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे अजून काही बुजले गेले नसल्याने मनसेने या महामार्गावर आंदोलन छेडले आहे. असे असतानाच, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मंत्रालयात हेलपाटे मारू नका; आता ही माहिती मिळणार अशी…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी (CMRF) मिळविण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयमध्ये येण्याची बिलकुल आवश्यकता नाही, अर्जाचा पाठपुरावा किंवा सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्रालयात साधा फोन करण्याचीदेखील आवश्यकता...

मुख्यमंत्री कार्यालयातील बोगस ओएसडी अधिकाऱ्याची रवानगी मूळ पदावर

बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय हादरल्यानंतर या कर्मचाऱ्याची त्याच्या मूळ जागी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास...

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आणि एकनाथ शिंदेच झाले ट्रोल

मुख्यमंत्री एकनाथ शिेदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन...

बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात

राज्यातील जनतेचे आशास्थान म्हणजे मंत्रालय. राज्याचे मंत्रीमंडळ, सचिव यांच्या बसण्याची हक्काची जागा. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री कार्यालयात कायम राज्यातील अडल्या नडलेल्यांची गर्दी असते. असे...

केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट, हे आहेत मंत्रीमंडळाचे आजचे निर्णय…

परदेशातील विविध कंपन्या राज्य सरकारच्या हातातून निसटल्यानंतर राज्य सरकार आता उद्योगधंद्याबाबत सजग झालेली आहे. परदेशातील उद्योग गेल्यानंतर सरकारने केंद्राच्या कंपन्यांना सवलती द्यायला सुरुवात केली...

२४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार,सरकारचा सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प

सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ...

भाजपा नेत्यांच्या कारखान्यांना वाचवण्यासाठी सरकार उदार झाले, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचे चेकमेट

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (6 सप्टेंबर) पार पडली. या बैठकीत आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करण्यात येणार...

मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाची उरलीसुरली लाज गेली!

सरकारी काम सहा महिने थांब.. अशी एक म्हण आहे. ही म्हण सत्यात उतरवणाऱ्या तसेच भूसंपादन प्रकरणात न्यायालयाने वारंवार दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवणे नगरविकास...