35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयउच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची पाठ थोपटली

उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची पाठ थोपटली

टीम लय भारी

मुंबई: Mumbai High Court on Maharashtra Covid :  राज्यातील कोरोना महासाथीचे संकट हाताळण्यावरून राज्य सरकारवर भाजपाकडून टीका होत असताना हायकोर्टाने मात्र कौतुक केले आहे(High Court slapped the back of the Thackeray government)

कोरोना महासाथीच्या संकटाचा सामना करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला असे आम्ही जाहीरपणे सांगू शकतो असे हायकोर्टाने म्हटले.

Uddhav Thackeray : भंडारा दुर्घटना: पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो – मुख्यमंत्री

Uddhav Thackeray : ‘त्या’ कंपन्यांना टाळे ठोका; प्रदूषण थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश

मुंबई हायकोर्टात कोरोनाकाळातील विविध  समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आम्ही हे जाहीरपणे सांगू शकतो की,महाराष्ट्र कोविड 19 चा मुकाबला करण्यात अग्रस्थानी राहिला आहे.

आपण ते वाईट दिवस आता विसरायला हवेत असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी म्हटले. दरम्यान, कोरोनाकाळातील विविध  समस्यांबाबत दाखल याचिका हायकोर्टाने निकाली काढल्या.

Uddhav Thackeray : ‘गुजराती माणसानं मुख्यमंत्री ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापड झालाय ?’

‘Time for parties to make climate change election agenda’: Aaditya Thackeray

मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा, लसीकरणातील समस्या, जेष्ठ नागरीकांना भेडसावणा-या समस्या यासारख्या समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांच्यासह अन्य काहीजणांनी मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल केल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी