टीम लय भारी
मुंबई : ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांविरोधात केंद्रातील भाजप सरकारने ईडीचा ससेमिरा लावला आहे. त्याला प्रत्यूत्तर म्हणून ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील घोटाळे उकरायला सुरूवात केली आहे ( Uddhav Thackeray set up enquiry comittee )
आजच ठाकरे सरकारने मोठा आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये ‘जलयुक्त शिवार अभियाना’ची खुली चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
‘जलयुक्त शिवार अभियान’ ही देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील मोठी योजना होती. या योजनेवर हजारो कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. परंतु या योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगाने ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचा आदेश जारी केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…
मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…
गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…
उन्हाच्या वाढत्या झळांसोबतच नाशिककरांवर पाणी कपातीची ( Water crisis ) टांगती तलवार कायम आहे. त्यातच…
मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…