टीम लय भारी
मुंबई : सरकारचे निर्णय हे फक्त सर्वसामान्यांचा छळ करण्यासाठीच, आखिल चित्रेंचा ठाकरे सरकावर गंभीर आरोप, जर तुमचे निर्णय सर्वांसाठी समान असतील तर वरुण सरदेसाई आणि त्यांच्या सहकार्यावर कडक कारवाई करा (Akhil Chitre attack on Thackeray government).