33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeएज्युकेशन

एज्युकेशन

नाशिक जिल्ह्यात कारसुळची शाळा बनली जील्ह्याची शान

कारसूळ हे कादवा व काजळी (नेत्रावती) ह्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले छोटेसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या २६०० असून, येथे वैकुंठवासी ह.भ.प.श्री. संत सदगुरु...

दिवसांतून दोनदाच जेवण करावे :  डॉ. जगन्नाथ दीक्षित

वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शारीरिक हाल करु नये. त्याचप्रकारे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा जेवन करावे....

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रजासत्ताक दिन 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनंट...

संत झेवियर्स महाविद्यालयात मराठी संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या मराठी वाड:मय मंडळाची शंभरी पार

(मंगेश फदाले) संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाड:मय मंडळ ह्या वर्षी १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळ गेल्या शंभर वर्षांपासून मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या हेतूने...

मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील करणार पाठपुरावा

राज्यामध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)...

मिशिगन-मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यामाने भारतीय शिक्षक आणि शालेय परिषद

मिशिगन-मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशन, ग्लोबस्टार कन्सल्टिंग सर्व्हिसेसच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत मुंबई आणि दिल्ली येथे होणाऱ्या परिषदेचे नेतृत्व...

‘विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी’

विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार आहे. यामुळे आता तृतीयपंथीयांना आता एकही रूपये खर्च करता येणार नाही....

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या तयारीला लागा

शैक्षणिक टप्प्यात इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष फार महत्वाचे असते. दहावी आणि बारावी इयत्तेत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात सतत परीक्षेची चिंता असते. मात्र या परिस्थितीतून...

वेशीला टांगलेलं ‘सरकारी’ शिक्षण

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण प्रवाहापासून कोणताही घटक वंचित राहणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सरकारी शाळांचे सक्षमीकरण फार मोठ्या प्रमाणावर करावे...

राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार!

राज्यातील शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी 'दत्तक शाळा योजना' राबविण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर...