Homeमहाराष्ट्र
महाराष्ट्र
आता तरी राम मंदिराचे राजकारण थांबेल : काँग्रेसचा भाजपला टोला
लय भारी न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेला मुद्दा एकदाचा निकाली निघाला...
धुळ्यात वादग्रस्त मॅसेज प्रकरणी दुस-या तरुणालाही अटक
लय भारी न्यूज नेटवर्क
धुळे : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. धुळ्यात एका समाजकंटकाने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्या...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल अन्यायकारक, मशीद दुसऱ्यांना देता येत नाही : सुन्नी वक्फ बोर्ड
लय भारी न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अयोध्येमधील जमीन रामलल्लाची असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. परंतु हा निकाल समाधानकारक नाही. त्यामुळे पुनर्विचार याचिका दाखल...
Breaking : वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, मशिदीसाठी पाच एकर स्वतंत्र जागा : सर्वोच्च न्यायालायचा निकाल
लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : अयोध्या येथील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तीन महिन्यांत ट्रस्ट तयार करून वादग्रस्त ठिकाणी...
मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस सोमवारपासून ट्रॅकवर
लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई - पुणे प्रगती एक्सप्रेस सोमवार ११ नोव्हेंबरपासून पूर्ववत सुरु होणार आहे. खंडाळा घाटक्षेत्रातील दुरुस्तीच्या कामांसाठी या गाडीची सेवा बंद...
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल
लय भारी न्यूज नेटवर्क
धुळे : अयोध्येमधील वादग्रस्त जागेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा काहीही निकाल आला तरी लोकांनी शांतता राखावी, असे सरकारने आवाहन केले आहे. तरीही एका...
विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणारे पाच वारकरी अपघातात ठार
बेळगाव : विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरींच्या टेम्पो आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला. यामध्ये पाच वारकरी ठार झाले. मृत वारकरी हे बेळगावातील मांडोळी व हंगरगा...
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी विचार करेल : छगन भुजबळ
लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : पंधरा दिवस उलटून गेले तरी शिवसेना व भाजपमधील सत्तासंघर्ष कायम आहे. शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादीकडून सकारात्मक विचार केला जाईल, अशी...
‘भाजप सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले’
लय भारी न्यूज नेटवर्क
ठाणे : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी व महागाई वाढली आहे. आर्थिक आघाडीवर...
घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, मुंबईत 6000 गृहप्रकल्पांचे जंगी प्रदर्शन
लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात आर्थिक मंदीचे वारे घोंगावत आहे. असे असले तरी मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येक मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते. पण...