टीम लय भारी
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लॉकडाउनमुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर द्या’ (PM Modi needs to answer) अशी मोहीम (Congress campaign) सुरू केली आहे. त्यांनी ट्विटरवर ही मोहीम सुरू केली असून त्यात अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत.
तसेच काँग्रेसने #ModiBetrayedIndia हा हॅशटॅग सुरू केला आहे. तसेच या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले असून त्यांच्याकडून त्या प्रश्नांवर स्पष्टीकरणही मागण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असतानाच लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंद्यांवरही परिणाम झाला आहे. त्यातच अर्थव्यवस्थेची चक्रही रूतल्याचे दिसून आले आहे. अशा विविध प्रश्नांवरून काँग्रेसने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर द्या’ अशी मोहीम सुरू केली आहे. त्यांनी ट्विटरवर ही मोहीम सुरू केली असून त्यात अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत.
नेमके कोणत्या वेळी भारतात केसेस वाढण्याची शक्यता आहे? जर काही गंभीर परिस्थिती आहे तर पंतप्रधानांनी त्याबाबत स्पष्ट केले पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
याव्यतिरिक्त जर कोरोनाच्या केसेस वाढल्या तर सांभाळण्याची आपल्या अर्थव्यवस्थेकडे क्षमता आहे का?, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणती रणनीती आखली आहे?, भाजपा सरकारला अधिक चाचण्या करण्याचे महत्त्व केव्हा समजणार? असे अनेक प्रश्न यावेळी करण्यात आले. काँग्रेसने ट्विटवरून पंतप्रधानांवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला आहे.
कोरोना से जंग जीती जा सकती थी,
उसे तुम्हारी नाकामी ने किया खराब है,
तुम्हारी हर बात को माना देश ने,
इसलिए तुम्हीं से मांग रहा जवाब है।।#ModiBetrayedIndia pic.twitter.com/v0txVH0jRf— Congress (@INCIndia) June 7, 2020
India is the only country where number of cases break records everyday after easing of the lockdown. Is there any rationale behind this? #ModiBetrayedIndia pic.twitter.com/CmA0pOY9Om
— Congress (@INCIndia) June 7, 2020
The PM must clarify if the worst is behind us. #ModiBetrayedIndia pic.twitter.com/0EvKP6YUqF
— Congress (@INCIndia) June 7, 2020
𝐋𝐨𝐜𝐤𝐝𝐨𝐰𝐧 𝐅𝐚𝐢𝐥𝐞𝐝, 𝐄𝐜𝐨𝐧𝐨𝐦𝐲 𝐃𝐞𝐫𝐚𝐢𝐥𝐞𝐝!
Govt is actively destroying our economy by refusing to give cash support to people and MSMEs.
This is Demon 2.0.
– Shri @RahulGandhi#ModiBetrayedIndia pic.twitter.com/1mkqFs5fyF
— All India Mahila Congress (@MahilaCongress) June 7, 2020
No Press Conferences,
No Interactions,
No Questions,
No Answers,
No Accountability,
No Consultation,
No regret for mistakes.
Only the one way Communication by 'Mann Ki Baat' just for his own self certification!#ModiBetrayedIndia
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 7, 2020
While BJP's campaigning strategies are all set, have they devised any to control the spread of COVID? #ModiBetrayedIndia pic.twitter.com/iDe3fNyL5R
— Congress (@INCIndia) June 7, 2020