टीम लय भारी
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज काही महिलांना घेऊन मंत्रालयासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र जाळले (chitra wagh burned Chief Minister’s letter in front of the Ministry).
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे अत्याचारपिडीत महिलांच्या वेदनेची थट्टा उडवणे आहे असे म्हणत त्यांनी सरकारविरोधी भरआवारात घोषणा दिल्या.
आदित्य ठाकरेंची शहर सुशोभिकरणाकडे वाटचाल, सौंदर्याचा घातला घाट
रेशन दुकाने स्वयंसिद्ध : पासपोर्ट, पॅन, तसेच पाणी व वीज बिले भरण्यास सक्षम
मुख्यमंत्र्यांचा निषेध असो, महाविकास आघाडीचा निषेध असो असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राविषयी नाराजी व्यक्त केली.
जी तुमच्या नाकाखाली राज्यातील महिला मुलींवर अत्याचार सुरू आहेत देशातील प्रत्येक होणार्या घटना वाईटच,आम्हाला त्याची संवेदना आहेचं पण आम्ही महाराष्ट्रात होणार्या प्रत्येक घटनेवर तुम्हाला प्रश्न विचारणारचं व तुम्हाला त्याची उत्तर द्यावी लागतील
असेही त्या पुढे म्हणाल्या.
भारतीय संघाचे टी २० नंतरचे वेळापत्रक जाहीर, भारतात ह्या ठिकाणी होणार सामने
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे अत्याचारपिडीत महिलांच्या वेदनेची थट्टा उडवणे आहे
ज्याचा आम्ही मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्याचे पत्र जाळतं जाहीर निषेध केला@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @maharashtra_hmo @AjitPawarSpeaks @ChDadaPatil pic.twitter.com/XN89yDmvok— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 21, 2021
BJP to fight for justice for suicide victim’s kin, says Maha .. Read more at: