35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबई

मुंबई

भाजपचा जाहीरनामा म्हणजे फेकुनामा: नाना पटोले

सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला...

मराठी माणसाने श्रीलंकेत फडकवला स्वतःच्या कलेचा झेंडा

सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि वन्यजीव पर्यटन तज्ञ असलेले अमोल हेंद्रे यांच्या छयाचित्राचे प्रदर्शन श्रीलंका दूतावासाने कोलंबो, श्रीलंका, आणि मुंबई येथे आयोजित केले असल्याने मराठी माणसाचा...

गरीबांची उपेक्षा करणाऱ्या इंडी आघाडीला पापाची शिक्षा द्या! पंतप्रधान मोदी

घराणेशाहीच्या राजकारणातून देशावर सत्ता गाजविणाऱ्या इंडी( indie ) आघाडीने देशातील गरीबांची, दलितांची, वंचितांची सतत उपेक्षा केली असून गरीबांना राज्य करण्याचा हक्क नाकारल्यामुळेच काँग्रेस आणि...

अभिनेते गोविंदा यांनी घेतले त्रंबकराजाचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात अभिनेता गोविंदा (Actor Govinda) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवसेना...

महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी गैरवापर: संध्या सव्वालाखे

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी...

महिलांवर अत्याचार करणाऱ्या भाजपाने नारीशक्तीवर बोलावे हेच आश्चर्य : संध्या सव्वालाखे

भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची महिलांबद्दल काय धारणा आहे ते जगाने पाहिले आहे. काँग्रेची...

मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले भूषण गगराणी आहेत तरी कोण?

निवडणूक आयोगानं इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी (BMC Commissioner) ज्येष्ठ आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS...

सरकार जनतेला म्हणते, आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, भूखे मर जावो! राहुल गांधी

देशातील ८८ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, मागास आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मीडिया, न्यायपालिका, प्रशासनासह सर्वच क्षेत्रात अत्यंत कमी आहे. नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात...

भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगता सभेतच इंडिया आघाडीचा लोकसभा प्रचाराचा शंखनाद – नाना पटोले

खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून...

ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावाः अतुल लोंढे

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोद यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर...