टीम लय भारी
मुंबई : फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेच्या सोबतीनं सत्तेत आलेत. पण या महापुरूषांच्या कार्याला शोभेल असा कारभार हे सरकार करीत नाही (Mahavikas Aghadi government is looking after the interests of brokers and contractors).