29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeFeatured

Featured

दिनविशेष : ईस्टर संडे का साजरा करतात; जाणून घ्या या सणाचे महत्त्व

प्रभु येशूशी संबंधित अशा अनेक कथा आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आनंदी आणि यशस्वी जीवनाची सूत्रे शिकू शकतो. यंदा 7 एप्रिलला गुड फ्रायडे साजरा झाला...

मोबाईल चोरीला गेलाय? ‘हे’ काम वेळीच करा अन्यथा तुमचा डेटासुद्धा…

सध्याच्या काळात स्मार्टफोन प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बाब झाला आहे. सध्या मोबाईलच्या वाढत्या मागणीप्रमाणेच मोबाइल चोरीचेही प्रमाण वाढले आहे. मोबाइल चोरी झाल्यामुळे आपले आर्थिक नुकसान तर...

संकटमोचन मारुतीला प्रसन्न करण्यासाठी आज करा ‘हे’ खास उपाय; नक्कीच यश मिळेल

पवनपुत्र हनुमान म्हणा किंवा मारुती नंदन म्हणा, संकटमोचन हनुमान प्रत्येक परिस्थितीत आपल्या भक्तांचे संकट दूर करतात. ६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार...

पाकिस्तानातही पंचमुखी हनुमानाचे चमत्कारिक मंदिर; 11 परिक्रमांचे रहस्य कायम

अविभाजित भारतातील एक हनुमान मंदिर फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या भागात गेला. कराची शहरात असलेले हे पंचमुखी हनुमानाचे मंदिर अतिशय चमत्कारिक मानले जाते. हे मंदिर वेगळे...

वर्षातून दोनदा साजरा केला जातो ‘हनुमान जन्मोत्सव’; जाणून घ्या कारण

भगवान श्रीरामाचे परम भक्त हनुमानजी यांची जयंती देशात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. यंदा ही जयंती 6...

हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगाची कृपा सदैव राहण्यासाठी करा ‘हे’ खास उपाय

हिंदू वैदिक शास्त्रांनुसार, पवनपुत्र हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेलाच हनुमान जयंतीचा व्रत-उपवास केला जातो. या दिवशी मोठ्या...

भारतातील ‘या’ 10 खऱ्या समजल्या जाणाऱ्या गोष्टींमागील सत्य!

इतिहासात आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता न आलेल्या अशा गोष्टी ज्या धर्म, पंथ, परंपरा, संस्कृती आणि शिकवणूकीच्या समजुती आणि गैरसमजुतीचा धागा घट्ट पकडून आजही आपल्यासोबत आहेत....

गुढीपाडवा विशेष: वर्षभर चैतन्य मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी..!

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रीय लोक गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात...

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व; जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणे

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रीय लोक गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा...

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि || छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेल्या या राजमुद्रेचा अर्थ असा की, शिवपुत्र श्री शंभु...