33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीय

राष्ट्रीय

गर्भपाताबद्दल काय आहे ‘सर्वोच्च’ निकाल?

गर्भपाताबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. उगाचच गर्भपात करणाऱ्यांना चाप बसणार आहे. शिवाय जग न पाहिलेल्या...

पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांचे कान टोचले!

'राज्यात काय पोरखेळ चाललाय का ?' अशा कडक शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांचे  आज कान टोचले. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी आमदार अपात्रता प्रकरणावर...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात आता ‘एवढी’ कपात…

सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सिलिंडर गॅस आहे. अन्न,वस्त्र आणि निवारा या मूलभूत तीन गरजांपैकी अन्न शिजवण्यासाठी सिलिंडर गॅसचा वापर अधिकाधिक होतो. मात्र सरकारने...

भारताला सैनिक आणि शेतकऱ्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती…

देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात मोलाचा वाटा उचलणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा आज जन्मदिवस. स्वतंत्र भारताचे सहावे पंतप्रधान पद भूषवण्याची...

म्हणून २ ऑक्टोबर पासून भारतात स्वच्छ भारत मिशन सुरु झाला…

२ ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका मांडणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या आठवणीसाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या सांस्कृतीक आणि देशभक्तीपर...

भारतीय शेतकऱ्यांचे भाग्यविधाते हरित क्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामीनाथन

परकी सत्तेच्या जोखडातून मुक्त झालेला भारत 1947 साली नुकताच आकाशात उंच झेपावण्याचे बळ आणू पाहत होता. मात्र देशातील जनता उपाशी, पोटभर अन्नासाठी मारामार असण्याचा...

हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचं निधन

भारतीय हरित क्रांतीचे जनक अशी ओळख असलेले एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. चेन्नईमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला....

अण्णा द्रमुकने सोडली भाजपची साथ, एनडीएमधूनही बाहेर

भारतीय जनता पक्षाला दक्षिणेत मोठा धक्का बसला आहे. सत्तेसाठी ज्या अण्णा द्रमुक पक्षाशी भाजपने मैत्री केली त्या अण्णा द्रमुक पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा मोठा...

भाजप खासदार रमेश बिधूडींनी संसदेत मुस्लीम खासदाराला घातल्या शिव्या; राहूल गांधी दानिश अलींच्या भेटीला

संसदेचे विशेष अधिवेशन सुरु असून ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि.21) रोजी चांद्रयान मोहीमेवर चर्चे दरम्यान भाजपचे दिल्लीचे खासदार रमेश बिधूडी यांनी बहुजन...

मोदींनी ओबीसींसाठी काय केले?: राहुल गांधी

कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार, 22 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात राहुल गांधी...