टीम लय भारी
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ काँग्रेसतर्फे व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाऐ संविधान रॅली ची घोषणा केली होती. सातारा जिल्ह्यातील वडूज या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित या रॅलीची सुरुवात झालेली आहे (Prithviraj Chavan had announced the beginning of the Amritmahotsavi year by the Congress).
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील व देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते.
सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही : छगन भुजबळ
रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर गृह राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
‘ घरात बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना घटनाच माहित नाहीत ‘
Maharashtra: 190 office-bearers of MPCC announced