सत्ता स्थापनेवरून गेल्या महिनाभरात जे पाहिले ते महाराष्ट्रातील जनतेलाही अपेक्षित नव्हते. भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी मतदारांशी प्रतारणा केली आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे नक्की काय म्हणाले ते ऐका जसेच्या तसे
असे एकापेक्षा एक विश्वासार्ह व अस्सल व्हिडीओ पाहण्यासाठी आमचा हा यूट ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, आणि बाजूची घंटीवर क्लिक करायला विसरू नका
हे सुद्धा वाचा
शरद पवारांच्या गनिमी काव्याने ‘शेतकरी कर्जमाफी’, आक्रस्ताळ्या भाजपची मात्र फजिती
अजित पवारांच्या मंत्रीपदाबद्दल संजय राऊत बोलू शकत नाहीत, मी पक्षाचा अध्यक्ष आहे : शरद पवार