29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeनिवडणूकउत्तरप्रदेशातील गुंडेगिरी संपविल्यामुळे यूपीमध्ये भाजपाचे सरकार

उत्तरप्रदेशातील गुंडेगिरी संपविल्यामुळे यूपीमध्ये भाजपाचे सरकार

टीम लय भारी 

मुंबई : उत्तर प्रदेशात गुंडगिरी संपल्यामुळे भाजपचे सरकार उत्तर प्रदेशात आले असल्याची माहिती भारत अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. आता भाजपची सत्ता यूपी, छत्तीसगड तिथे सुद्धा भाजपला यश मिळाले. कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला. योगी यांनी कशा पद्धतीने पाच वर्षांमध्ये काम केले ते लोकांना चांगले ठाऊक आहे. एकेकाळी मुंबई मध्ये अंडरवर्ल्डने डोके वर काढले होते त्याच प्रकारची गुन्हेगारी उत्तरप्रदेशात सुरू होती. हेच योगी आदित्यनाथ यांनी ओळखले आणि उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी संपवण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये इन काउंटर केले गेले त्याच धर्तीवर यूपीमध्ये एन्काऊंटर केले. पाच ते सहा गुंड इन काउंटर मध्ये मारले गेले. योगी सरकारने घेतलेले निर्णय सर्व सामान्य लोकांच्या बाजून पण येऊन पोचलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला अनेक कामे केली आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या दिल्लीतील कामाचा पंजाब येथे निवडणुकीत उपयोग झाला. शिक्षण आणि हॉस्पिटल ह्यावर त्यांनी भर दिला. मुले चांगल्या पद्धतीने प्राथमिक शिक्षण घेत नाहीत इंग्लिश शिक्षण घेतात जास्त डोनेशन दिले जाते त्या ठिकाणी शिक्षण घेतात त्याच धर्तीवर दिल्लीमध्ये चालू होतं त्या ठिकाणी शिक्षण शाळा होत्या विकास केलेला आहे. त्या ठिकाणची प्राथमिक शाळा त्यामध्ये त्यांनी सुधारणा केल्या त्या ठिकाणी तिच्या लोकांना ट्रेनिंग घेऊन त्या लोकांना चांगल्या पद्धतीने त्यांना मुलांना कसे शिकवावे चांगल्या पद्धतीने देण्याचे काम केलं. सर्व समाजाच्या आणि सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी