28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पर्यटकांसाठी संधी : विशाल आकाराचे आलिशान क्रुझ मुंबईत दाखल

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : समुद्रात मुशाफिरी करणाऱ्या जहाजावर पर्यटनाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. हाच आनंद देण्यासाठी जागतिक पातळीवर नावाजलेल्या क्रोस्टा क्रुझेस...

राज्यपालांनी भाजपच्या बहुमताची खात्री करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला निमंत्रण धाडण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. पण भाजपकडे बहुमत आहे का, याची खातरजमा राज्यपालांनी करायला...

Breaking : भाजपाला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप व शिवसेनेमधील सत्तासंघर्षाचा घोळ सुरू असतानाच आता आणखी महत्वाची घडामोड घडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता...

अयोध्येचा निकाल कोणाचा विजय किंवा पराजय नाही : देवेंद्र फडणवीस

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका...

अयोध्येच्या न्यायासाठी न्यायदेवतेला साष्टांग दंडवत : उध्दव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयाच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण...

अयोध्या निकाल ऐकायला बाळासाहेब असायला हवे होते : राज ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क पुणे : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, अयोध्या...

अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे : नवाब मलिक

लय भारी न्यूज नेटवर्क  मुंबई : सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे, अशा स्पष्ट शब्दात...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मुस्लिम धर्मगुरूंनी केले स्वागत

लय भारी न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. न्यायालयाने ज्या ठिकाणी मंदीर बांधण्यास परवानगी दिली आहे, तिथे मंदीर बांधण्यास...

आता तरी राम मंदिराचे राजकारण थांबेल : काँग्रेसचा भाजपला टोला

लय भारी न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेला मुद्दा एकदाचा निकाली निघाला...

धुळ्यात वादग्रस्त मॅसेज प्रकरणी दुस-या तरुणालाही अटक

लय भारी न्यूज नेटवर्क धुळे : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. धुळ्यात एका समाजकंटकाने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्या...