टीम लय भारी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली शाब्दिक युद्धे नारायण राणेंच्या अटकेनंतर सुद्धा सुरूच आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या विषयावरूनही नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत (Narayan Rane and Chief Minister Uddhav Thackeray continues even after Narayaan Rane’s arrest.).
मुख्यमंत्र्यांवर कोणीवही समाधानी नाही असे म्हणत मुख्यमंत्री बेस्ट सीएम नाहीत असे राणेंनी ट्विट केले आहे.
व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना
नारायण राणेंनी ट्विटर वर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे ट्राफिक पोलीस बुंजवताना दिसत आहेत.
महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे, कोणताही कर्मचारी वर्ग ठाकरे सरकारवर समाधानी नाही असे नारायण राणेंचे म्हणणे आहे. महाराष्ट्राला राज्य सरकार वीस वर्ष मागे घेऊन गेले. असेही ते यावेळी म्हणाले.
आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य
हे बघा काय चाललंय महाराष्ट्रात खड्डे बुजवण्याचे काम ट्रॅफिक पोलिस करत आहेत. महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे, एकही वर्ग ठाकरे सरकारवर समाधानी नाही मग कसले घंट्याचे बेस्ट CM. महाराष्ट्राला राज्य सरकार वीस वर्ष मागे घेऊन गेले. pic.twitter.com/t7Cx8fZgMx
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 24, 2021
Days after he told cops to arrest Narayan Rane, minister gets ED summons